संस्कार केंद्रात क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना थोर समाज सुधारक क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज यांच्या विषयी माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना भारतीय समाज सुधारकांची माहिती देणे तसेच “ Education Is the Basic Instrument Of National Purpose “ हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला.त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे
शाळेत पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये वैयक्तिक खेळामध्ये इ.१ ली ते इ.४ थी साठी १०० मीटर धावणे व इ.५ वी ते इ.८ वी साठी -तीन पायाची शर्यत हे खेळ दि.११.०२.२०२६ रोजी घेण्यात आले.”Life is more fun if you play games” तसेच “Learning By Doing” याप्रकारचे मूल्य विद्यार्थ्यात रुजविणे, विद्यार्थ्यांमध्ये संघ भावना वाढावी, विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात खेळाचे महत्व पटवून देणे, शरीर हीच संपत्ती आहे तसेच खेळाचे आपल्या दैनंदिन जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे. या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून पटवून देणे हा मानस ठेवून शाळेने विविध खेळाचे आयोजन केले आहे. त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे.
संस्कार केंद्रात “ Education is all round development Education helps the development of the qualities of an individual “ या वाक्याप्रमाणे पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये इ.१ ली ते इ.४ थी या गटासाठी वैयक्तिक खेळामध्ये मुला -मुलींसाठी संगीत खुर्ची तर इ.५ ते ८ वी या गटासाठी वैयक्तिक खेळामध्ये मुला मुलींसाठी बुद्धिबळ तर सांघिक खेळामध्ये मुलांचे क्रिकेट हा खेळ दि.१०.०२.२०२६ रोजी घेण्यात आला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तसेच अध्ययन -अध्यापन प्रक्रिया मनोरंजन पद्धतीने होण्यासाठी खेळाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे हा मानस ठेवून शाळेने विविध खेळाचे आयोजन केले आहे. त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे
शाळेत पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये वैयक्तिक खेळामध्ये इ.१ ली ते इ.४ थी साठी बेडूक उड्यांची शर्यत व इ.५ वी ते इ.८ वी साठी -कबड्डी हे खेळ दि.०९.०२.२०२६ रोजी घेण्यात आले.” Life is more fun if you play games” तसेच “ Learning By Doing” याप्रकारचे मूल्य विद्यार्थ्यात रुजविणे, विद्यार्थ्यांमध्ये संघ भावना वाढावी, विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात खेळाचे महत्व पटवून देणे, शरीर हीच संपत्ती आहे तसेच खेळाचे आपल्या दैनंदिन जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे. या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून पटवून देणे हा मानस ठेवून शाळेने विविध खेळाचे आयोजन केले आहे. त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे.
शाळेत “ Good sportsmanship goes beyond the game; it starts with respect” या उक्तीप्रमाणे पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये वैयक्तिक खेळामध्ये इ.१ ली ते इ.८ वी साठी चमचा लिंबू हा खेळ दि.०५.०२.२०२६ रोजी घेण्यात आला.” Be kind if you win and if you lose tell the other team that it was a good game” याप्रकारचे मूल्य विद्यार्थ्यात रुजविणे, विद्यार्थ्यांमध्ये संघ भावना वाढावी, विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात खेळाचे महत्व पटवून देणे, शरीर हीच संपत्ती आहे तसेच खेळाचे आपल्या दैनंदिन जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे. या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून पटवून देणे हा मानस ठेवून शाळेने या खेळाचे आयोजन केले होते. त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे.
शाळेत VICTORY IS IN THE QUALITY OF COMPETITION AND NOT THE FINAL SCORE. या वाक्याप्रमाणे पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये सांघिक खेळामध्ये मुला -मुलींचे इ.१ ली ते इ.८ वी साठी खो-खो हा खेळ दि.०४.०२.२०२६ रोजी घेण्यात आला. Joyful Learning तसेच विद्यार्थ्यांमध्ये संघ भावना वाढीस लागावी, विद्यार्थ्यांना भविष्यात असणाऱ्या खेळाच्या विविध संधीबद्दल माहिती देणे, तसेच अध्ययन -अध्यापन प्रक्रिया मनोरंजन पद्धतीने होण्यासाठी खेळाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे हा मानस ठेवून शाळेने विविध खेळाचे आयोजन केले आहे. त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे
शाळेत भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला .Freedom in the mind, Faith in the words, Pride in our Heart, Memories in our Souls, Let’s salute our great country on Republic Day या वाक्याप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीत तसेच स्वागत गीत सादर केले तर काही विद्यार्थ्यांनी संविधानाची आवश्यकता, संविधान निर्मितीची प्रक्रिया, सध्या भारतातील स्थिती, भारत एक महासत्ता अशा विविध विषयावरती इंग्रजी, मराठी आणि हिंदी या भाषेतून मनोगतपर भाषणातून प्रकाश टाकला. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध कवायत प्रकारांचे विविध संगीत वाद्याच्या साह्याने सादरीकरण केले. त्यात प्रामुख्याने लेझीम, रिंग कवायत, घुंगुर काठी आणि डंबेल्स अशा विविध प्रकारांचा समावेश होता.नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून शंभर टक्के विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग म्हणून या कवायत प्रकाराचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे शाळेतील १०० % विद्यार्थ्यांनी कोणत्या ना कोणत्या कवायत प्रकारांमध्ये सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावणे,एकजुटीची भावना, देशप्रेम ,स्वावलंबन इत्यादी गुणांना प्रेरणा मिळावी म्हणून शाळेने विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. कार्यक्रमातील विविध देशभक्तीपर उपक्रमामुळे शालेय वातावरण देशभक्तीमय झाले. त्यातील काही निवडक क्षणांचे क्षणचित्रे .
शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी शाळेतील काही विद्यार्थी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या वेशात येऊन त्यांच्या जीवनातील प्रसंग विद्यार्थ्यासमोर उभे केले.तर काही विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर पावर पॉइंट प्रेसेंटेशनच्या माध्यमातून प्रकाश टाकला. "Every woman's success should be an inspiration to another. We're strongest when we cheer each other on" या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांना राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची माहिती देणे हा उद्देश ठेवून शाळेने हा उपक्रम केला. त्यातील एका क्षणांचे छायाचित्र.
रामचंद्र नाईक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिनाचे आयोजन करण्यात आले होते. Education Of One Boy Means Education Of Person,But Education Of One Girl Means Education Of Entire Family या वाक्याप्रमाणे स्त्रियांच्या जीवनात शिक्षणाचा प्रकाश टाकणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी पावर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून माहिती देण्यात आली.महिला सशक्तिकरण ( Women Empowerment ) ही काळाची गरज, विद्यार्थ्यांना महान व्यक्ती विषयी माहिती देणे, बालिका दिनाविषयी माहिती देणे या सर्व गोष्टींचा विचार करून शाळेने हा उपक्रम राबविला.त्यातील काही निवडक क्षणाचे छायाचित्र...
People do not decide on their future. They decide their habits and their habits decide their future.” या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा एकमेव मानस ठेवून शाळेच्या “ आपली कर्तव्ये “ ही थीम असणाऱ्या २७ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे सत्र तिसरे हे इ.६ वी ते इ.९ वी या वर्गासाठी तापडिया नाट्यमंदिर ,निराला बाजार ,छत्रपती संभाजीनगर या नाट्यगृहात आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण १४ सादरीकरणांचा समावेश होता त्यात प्रामुख्याने आपली कर्तव्ये या थीम वर आधारीत असणाऱ्या बोधात्मक गीतांचा तसेच सामाजिक जनजागृती करणाऱ्या संदेशपर नाट्यछटांचा समावेश करण्यात आला होता तसेच ”एस.एस.सी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २०२४-२५” मधील दहा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व ” कै. श्यामसुंदरजी नाईक यांच्या स्मरणार्थ गुणवंत कौतुक सोहळा २०२५-२६” चे देखील आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांच्या व्यासपीठ कौशल्याला वाव मिळावा, विद्यार्थ्यांमधील असलेल्या सुप्त गुणांना चालना मिळावी, विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्यामधील असलेल्या कलेची जाण त्यांना करून देणे इ. गोष्टींचा विचार करून शाळेने या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यातील एका निवडक क्षणाचे क्षणचित्र.
ALWAYS TRY TO REPRESENT YOURSELF AS HAPPY. INITIALLY, IT BECOMES YOUR LOOK, GRADUALLY IT BECOMES YOUR HABIT AND FINALLY IT BECOMES YOUR PERSONALITY” या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा एकमेव मानस ठेवून शाळेच्या “ आपली कर्तव्ये “ ही थीम असणाऱ्या २७ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे सत्र पहिले हे इ.२ री ते इ.५ वी या वर्गासाठी तापडिया नाट्यमंदिर ,निराला बाजार ,छत्रपती संभाजीनगर या नाट्यगृहात आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण १५ सादरीकरणांचा समावेश होता त्यात प्रामुख्याने आपली कर्तव्ये या थीमवर आधारित असणाऱ्या बोधात्मक गीतांचा तसेच सामाजिक जनजागृती करणाऱ्या संदेशपर नाट्यछटांचा समावेश करण्यात आला होता.विद्यार्थ्यांच्या व्यासपीठ कौशल्याला वाव मिळावा, विद्यार्थ्यांमधील असलेल्या सुप्त गुणांना चालना मिळावी, विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्यामधील असलेल्या कलेची जाण त्यांना करून देणे इ. गोष्टींचा विचार करून शाळेने या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यातील एका निवडक क्षणाचे क्षणचित्र.
Knowing others isintelligence, Knowing yourself is true wisdom. Mastering others is strength. Mastering yourself is true power या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा एकमेव मानस ठेवून शाळेच्या “ आपली कर्तव्ये “ ही थीम असणाऱ्या २७ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे सत्र पहिले हे नर्सरी ते इ.१ ली या वर्गासाठी तापडिया नाट्यमंदिर ,निराला बाजार ,छत्रपती संभाजीनगर या नाट्यगृहात आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण १७ सादरीकरणांचा समावेश होता त्यात प्रामुख्याने आपली कर्तव्ये या थीमवर आधारित असणाऱ्या बोधात्मक गीतांचा तसेच सामाजिक जनजागृती करणाऱ्या संदेशपर नाट्यछटांचा समावेश करण्यात आला होता.विद्यार्थ्यांच्या व्यासपीठ कौशल्याला वाव मिळावा, विद्यार्थ्यांमधील असलेल्या सुप्त गुणांना चालना मिळावी, विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्यामधील असलेल्या कलेची जाण त्यांना करून देणे तसेच ALWAYS TRY TO REPRESENT YOURSELF AS HAPPY. INITIALLY, IT BECOMES YOUR LOOK, GRADUALLY IT BECOMES YOUR HABIT AND FINALLY IT BECOMES YOUR PERSONALITY इ. गोष्टींचा विचार करून शाळेने या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यातील एका क्षणाचे क्षणचित्र
शाळेत संविधान दिनानिमित्त माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी विद्यार्थ्यांना संविधानाचा अर्थ,गरज आणि संविधानातील महत्वाच्या बाबीची माहिती देण्यात आली तसेच संविधानाच्या उद्देश पत्रिकेचा अर्थ सांगण्यात आला .आपले हक्क व कर्तव्ये तसेच अधिकार यांची विद्यार्थ्यांना बालवयातच माहिती देणे हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला. त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शाळेने स्थानिक एक दिवसीय शैक्षणिक सहलीचे आयोजन केले होते.” NOT ALL CLASSROOMS HAVE FOUR WALLS” या उक्तीप्रमाणे खटोड फार्म याठिकाणी विद्यार्थ्यांच्या गटानुसार विविध ऍक्टिव्हिटी घेण्यात आल्या त्यामध्ये कॅमल राइडिंग, घोडा गाडी, ट्रेन, झिप लाईन, वेगवेगळ्या प्रकारच्या टायर क्लाइंबिंग, पाण्यातील बोटिंग तसेच विविध प्रकारच्या कला यांचे प्रत्यक्ष सादरीकरण त्यात प्रामुख्याने माती पासून विविध भांडी बनवणे, राजस्थानी नृत्य, मॅजिक शो, पपेट शो, स्टिक वॉकर इ.समावेश होता तसेच विद्यार्थ्यांना आनंद मिळावा म्हणून रेन डान्स, नेमबाजी, बलून शूटिंग, फुटबॉल इ.खेळ देखील गटानुसार घेण्यात आले. तेथे विद्यार्थ्यांनी स्नेह भोजनाचा आनंद देखील घेतला. ”Travel makes you realise that no matter how much you know, there is more to learn. “ याप्रकारच्या शैक्षणिक अनुभुती विद्यार्थ्यांना मिळाव्या हा उद्देश ठेवून शाळेने या उपक्रमाचे आयोजन केले होते.त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र.
शाळेत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिनाचे आयोजन करण्यात आले होते.त्यानिमित्त कार्डशीट पेपर पासून तसेच विविध सजावटीच्या साहित्याचा उपयोग करून विविध मुखवटे तयार करणे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनाविषयी पावर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून माहिती देण्यात आली.त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र.
शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छता मोहिमेअंतर्गत “ स्वच्छ्ता ही सेवा “ या भारत सरकारच्या अभियानांतर्गत स्वच्छता दिनाचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी “ Cleanliness is the foundation of a healthy and happy life” या उक्तीप्रमाणे शाळेतील शिक्षक , विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मिळून स्वच्छता दिनाचे औचित्य साधून शालेय परिसर प्रातिनिधिक स्वरूपात स्वच्छ केला.तसेच शाळेतील काही विद्यार्थ्यांनी या दोन महापुरुषांच्या वेशभूषा हुबेहूब साकारल्या होत्या. विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे तसेच शालेय जीवनात स्वतःची कामे स्वतः करावी , आपल्या दैनंदिन जीवनात स्वच्छतेचे महत्व अनन्यसाधारण आहे तसेच विद्यार्थ्यांनी वैयक्तिक आरोग्याच्या चांगल्या सवयी अंगी काराव्यात इ. सवयी विद्यार्थ्यांमध्ये बालवयातच रुजाव्या तसेच ONE, WHO MAINTAINS CLEANLINESS KEEPS AWAY DISEASES ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजावी हा उद्देश ठेवून शाळेने या उपक्रमाचे आयोजन केले होते. त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र.
शाळेत पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना एकात्मिक मानवतावाद तसेच समाजासाठी आपली असलेली बांधिलकी तसेच Opportunities don't happen, you create them हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला.त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र.
शाळेत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले . याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामाची पार्श्वभूमी, गरज व तात्कालीन परिस्थिती याविषयी आपले विचार भाषणाच्या माध्यमातून मांडले. तसेच स्वागत गीत व महाराष्ट्राचे गौरव गीत देखील संगीत वाद्याच्या साह्याने सादर केले.विद्यार्थ्यांच्या व्यासपीठ कौशल्याला वाव मिळावा तसेच ”A Good Education Is Foundation For Better Future” हा उद्देश ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला. त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र.
शाळेत अनंत चतुर्दशी निमित्त "Reuse the past, recycle the present, save the future" या उक्तीप्रमाणे शाडूच्या मातीपासून बनविलेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्तीची ढोल ताशाच्या साह्याने मिरवणूक काढून शाळेत विसर्जन करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील शालेय संसदेचे सदस्य तसेच वर्ग प्रतिनिधी व उपवर्ग प्रतिनिधीं यांनी शाळेत उपस्थित राहुन श्री च्या मूर्तीचे विसर्जन केले . विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक श्रीच्या मूर्तीचे महत्व समजावून सांगणे हा हेतू ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला.त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र.
शाळेत भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन तसेच स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी शिक्षकांनी शिक्षकांची भूमिका साकारून शिक्षकांची सर्व कामे केली. विद्यार्थ्यांना शालेय कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव देणे तसेच “ Every Teacher Is Columbus Of His Method Or Subject” या संकल्पनेप्रमाणे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला. उत्कृष्ट अध्यापन करणाऱ्या विद्यार्थी शिक्षकांना शाळेच्या वतीने भेटवस्तू देण्यात आली तसेच शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला.त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र.
The Pandit Deendayal Upadhyay Education Society legacy is long and enduring. For over Four decades, The Deendayalian family has made education a mission and quality the fulcrum of their commitment. Today Deendayal Education Society’s Schools across the Chhatrapati Sambhajinagar As Well As Jalna District In Maharashtra State cater to the educational needs of over 8,000 learners annually. We have been entrusted with their future, their careers and their lives ahead. We need to nurture them as learners, inculcate values and arm them with the necessary skills that will help them make the nation proud. The management of Ramchandra Naik School brings together a great learning community.We strive to build independent, responsible, global citizens through a widely accepted curriculum and practices that are founded on learner-centric education. Therefore, each Deendayal Group’s school will impart world class education through the best use of modern resources, developing young minds to think, question and create. Our network of schools aim to fuse the strong cultural fundamentals of Indian society with advanced learning tools acquired from the world over giving education an exciting and dynamic direction. As we open our doors to each new generation of students, expectations run high as we believe that each and every one of them will grow into the stars in our skies. Every day, every year we scale new heights, never standing still. The Education Society is Named in the Memory of Pandit Deendayal Upadhyay, a charismatic figure. He Was a great philosopher, thinker, patriot and social worker. We are committed to provide high quality education with moral values. A good education is nothing without strong moral values as both are needed to create great leaders. We focues and emphasize on “ All Round Development ” of the child and want to make them versatile genius
Read More >>Ramchandra Naik School, Chhatrapati Sambhajinagar was founded in the year 1996 under the patronage of the Pandit Deendayal Upadhyay Education Society. The school was built with the mission to give world-class education to the students in Chhatrapati Sambhajinagar. The Education Society believe in and commit to enhance the value of education and empower the students with competence to take up challenges in any form. The constant support from the parents also plays an important role in giving the school the recognition it deserves; for which the school remains eternally grateful to them. Over the years, The school wishes to continue providing the students with valuable learning opportunities so that they grow up to be responsible citizens who will utilize their education to work for the betterment of society.
Dream of a school which will be recognised as a beacon in the field of teaching-learning processes, student-teacher relationships and their well-being. Keeping that in mind, we have created a safe – social, emotional and physical environment that helps all our students to learn and succeed. The teachers and Management are constantly striving to provide more personal support and greater access to opportunities, in each student’s chosen fields of interest. Parents and visitors compliment us on the warm ambience and orderly school atmosphere and our strong sense of community. Our students have a strong sense of self- respect, which is complemented by their respect for others around them. They voluntarily work for the community, which is an expression of our Core Values- Equality, Dignity, Empathy and Responsibility. Our students enjoy coming to school, even after long vacations, because here we provide them with engagement and enjoyment; food for their heart and soul. School is imparting technology based education which not only helps them to learn better but they also acquire multi tasking skills. With the integration of technology in education children have the ability to slow down and go back over lessons and concepts. Nelson Mandela has rightly said that "Education is the most powerful weapon which you can use to change the World.” We create a learning environment that explores and supports the unique characteristics and challenges of students. Each member of the Education Society contributes towards its holistic development.
Read More >>A school plays a central role in nurturing and developing the unique talents of every child as well as in shaping their character. In a fast-changing world, driven by scientific and technological innovations and characterised by new challenges and uncertainties, the way children learn today and the way they will work tomorrow are redefining the contours of teaching and learning everywhere.
At Ramchandra Naik School, we are always guided by our foundational philosophy of providing children happy learning experiences, while continuously incorporating the distinct features of a school of the future to foster critical thinking, creativity, collaboration, and communication.
Children's holistic development and well-being are always at the heart of everything we do at our school. Therefore, our educational programmes are complemented by state-of-the-art facilities and excellent resources, which enable us to offer numerous opportunities for children to engage and excel in sports and co-curricular activities.
Our constant endeavour is to identify children's interests early on and guide and support them to develop those into their passion. Motivating children to explore new frontiers of learning and preparing them to be lifelong learners is integral to our educational approach. Against the backdrop of the current pandemic situation, across the globe, we are witnessing a paradigm shift in the teaching and learning processes. At RNS, we have been able to successfully launch the virtual school to enable children to learn remotely from the safety of their homes, and it is heart-warming to see how enthusiastically they have taken to learning in the digital environment.
Our dedicated and caring teachers are our pillars of strength. They teach our children not just with their minds but with their hearts, making learning enjoyable and rewarding, and instilling in them sound values. They inspire our children to believe in themselves and think big. Our accomplishments over the years and our reputation as one of the Chhatrapati Sambhajinagar's top schools exemplify the success of our education model. school with an Indian mind, an Indian heart, and an Indian soul. I invite you to explore RNS as we rededicate ourselves every day, to provide an excellent education for our children.
It is rightly said that, “A dream becomes a goal, when action is taken towards its achievement”, and I can proudly say that, we are committed in taking constructive and purposeful actions to produce optimistic, independent, compassionate, life-long learners and leaders, who will bring glory to the School, State and the Nation.
Read More >>महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, यांनी घेतलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा मार्च 2025 च्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा शाळेच्या दहाव्या बॅचचाही मागील सर्व बॅचप्रमाणे 100 % निकाल लागलेला आहे. " Success isn't just about reaching a final destination; it's also about the journey, the lessons learned, and the growth experienced along the way" या वाक्याप्रमाणे शाळेने 100 % निकालाची परंपरा कायम राखत इ.10 वी चे सर्वच विद्यार्थी हे 68 टक्केपेक्षा जास्त टक्केवारीने उत्तीर्ण झालेले असून, 75 टक्केपेक्षा जास्त 54 विद्यार्थी तर 90 टक्क्यापेक्षा जास्त गुण संपादन करून 15 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. त्यातीलच विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या पहील्या दहा विद्यार्थ्यांचे छायाचित्रे त्यांच्या गुणांच्या टक्केवारीसह येथे देण्यात आलेली आहेत.
विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नियमित अध्ययन- अध्यापनाबरोबर संस्कार केंद्रामध्ये विविध उपक्रम घेतले जातात. नेतृत्वगुणास चालना देणे, आपले विचार निर्भीडपणे मांडण्याचे कौशल्य विकसित करणे, विद्यार्थ्यांमध्ये संघभावना वाढीस लावणे, एकंदरीत विद्यार्थ्यांच्या क्रियात्मक,भावात्मक आणि बोधात्मक या तीनही क्षेत्राचा विकास करणे हा मानस ठेवून शाळा नियमित सहशालेय उपक्रमांचे आयोजन करत असते. यामुळे एकंदरीत “ Joyful Learning “ म्हणजे आनंददायी शिक्षण पद्धती राबविली जाते. त्यातील काही निवडक क्षणांचे क्षणचित्रे.